काळोख..

प्रेमाचे दोन थेंब ही, नाही पडले मजवरी कधी

मग तो भावनांचा गडगडाट नुसताच का केलास...?

जर कधी बेधूंद बरसायचे नव्हतेच मजवरी

मग मज जीवनी तो काळोख नुसताच का केलास...?
-प्रशांत वालावलकर

No comments: